बुद्धिमत्तेच्या जोरावर आज भारत देश अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरीने आपला ठसा उमटवू पाहात आहे परंतु कुठल्याही प्रगतीचा पाया असणाऱ्या मूल्यांचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसत ...
- June 21, 2022दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, ...
- June 21, 2022महादू गेणू आढाव या संघर्षवादी नेत्याने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. वादी असला तरी, त्याच्या ...
- June 21, 2022भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजना सुरु केली आहे. सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेत सुमारे ४०,००० जवानांची भरती करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी तिन्ही सैन्य ...
- June 18, 2022संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २१ जूनला जागतिक योग ...
- June 17, 2022शिक्षण विभागाने आता प्रत्येक शाळांना एक ठराविक संकेतांक दिला आहे. याला यू.डायस.क्रमांक असे म्हणतात. या क्रमांकाचा वापर शाळा अनेक ऑनलाईन कामे करण्यासाठी करतात. पूर्वी विद्यार्थ्याला शाळा बदलावयाची असेल तर तो पूर्वी ...
- June 10, 2022आज भारत जगाच्या पाठीवर शांतीपूर्ण देश व तिसरी महाशक्ती म्हणून उदयास आलेला आहे.त्यामुळे जगातील प्रत्येक देश भारत भुमिचा व भारत सरकारचा आदर करतो.परंतु नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल सारखे कलंकित लोक वादग्रस्त वक्तव्य ...
- June 10, 2022छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६जून १६७४ ला झाला.त्या निमित्ताने दरवर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय ...
- June 4, 2022कोणत्याही देशाच्या विकासात रस्ते महत्वाची भूमिका बजावित असते.रस्त्यांशिवाय विकासाची परिकल्पना करता येत नाही.परंतु भारतात कमी अवधीत रस्त्यांची परिकल्पना पुर्ण करुन नितिनजी गडकरी यांनी विकासाचा मार्ग मोकळा करून नवा ...
- May 21, 2022संपूर्ण विश्वाची शक्ती संचारलेल्या अडीच अक्षरी शब्दामुळे प्रत्येकाचं अंग शहारलं जातं. एक हुरुप व नवचैतन्य निर्माण होतं. ती चाहूल न जाणता प्रत्येकाच्या मनाला हवीहवीशी वाटते. ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागते. ...
- May 21, 2022