Latest Post

फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी...

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याच्या कथित आरोपांची चौकशी...

मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा

मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्मशानभूमीत अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने...

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर

जालना - शहरात कॉलेज रोडवरील सोमेश रेसिडेन्सी येथील रहिवासी सुशीलकुमार शर्मा यांच्या घरात दिवसाढवळ्या घुसून महिलांना पिस्तूल व लोखंडी रॉडचा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपा जालनाच्या वतीने अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपा जालनाच्या वतीने अभिवादन

जालना : - महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस भारतीय जनता पार्टी, जालनाच्या वतीने...

संत्री, कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात अन् निषेधाच्या घोषणा

संत्री, कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात अन् निषेधाच्या घोषणा

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजला. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण...

अर्थिक स्थैर्याकरीता शेतकऱ्यांनी रेशीम शेती अवश्य करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

अर्थिक स्थैर्याकरीता शेतकऱ्यांनी रेशीम शेती अवश्य करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना -  रेशीम शेतीमध्ये अडचणी कमी आहेत व इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन अधिक व चांगले उत्पन्न हमखास आहे. बदलत्या हवामानामध्ये...

 पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

शेतकऱ्यांच्या उसाला ‘समृद्धी’ साखर कारखान्याचा यंदाही  उच्चांकीच दर

घनसावंगी - मागील वर्षी शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी दर देणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने  गाळप हंगाम २०२३ -२४ मध्येही...

दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे

दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे

जालना- परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून गांधी चौकात अन्नत्याग उपोषणास बसलेले दीपक...

48 तासात लहान मुले अचानक गायब, नवी मुंबई हादरली

48 तासात लहान मुले अचानक गायब, नवी मुंबई हादरली

मुंबई - नवी मुंबईच नव्हे तर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक...

Page 60 of 127 1 59 60 61 127

Stay Connected

    Recommended

    Most Popular