Latest Post

भावडांनी बापाला संपविले, दाेघे अटकेत

भावडांनी बापाला संपविले, दाेघे अटकेत

रोजच्या त्रासाला कंटाळून दोन मुलांनी  बापाचा  काठी व गजाने मारून खून केल्याची खळबळ जनक घटना वैजापूर  तालुक्यातील धोंदलगाव  येथे उघडकीस...

पत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा – विकासकुमार बागडी

पत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा – विकासकुमार बागडी

जालना : पत्रकार आणि वृत्तपत्र वितरण कर्मचार्‍यांच्या वाहनांसाठी समृध्दी महामार्ग मोफत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष,...

जालना जिल्हयात ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियान काळजीपूर्वक व जबाबदारीने यशस्वीरित्या राबवावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना जिल्हयात ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियान काळजीपूर्वक व जबाबदारीने यशस्वीरित्या राबवावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना  :- शून्य ते 18 वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ‘जागरुक पालक सुदृढ बालक’...

देवच निघाले दुर्देवी? देवावरच आले धर्म संकट… पहा जालन्यात येऊन शिंदे सरकारच्या आमदारानं काय म्हटलंय…?

देवच निघाले दुर्देवी? देवावरच आले धर्म संकट… पहा जालन्यात येऊन शिंदे सरकारच्या आमदारानं काय म्हटलंय…?

शिंदे सरकारमधील नेते कधी काय म्हणतील याचा नेम नाही, शिवाय त्यांनी आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणून सत्ता स्थापन केली, ते...

जालना तालुक्यातील तरुण शेतकर्‍यांची विषारी औषध पिऊन आत्महत्या; आर्थिक विवेचणेतून आत्महत्या केल्याची नातेवाईकांची माहिती

जालना तालुक्यातील तरुण शेतकर्‍यांची विषारी औषध पिऊन आत्महत्या; आर्थिक विवेचणेतून आत्महत्या केल्याची नातेवाईकांची माहिती

मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा तान कमी होतांना दिसत नाही. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा अजुनही कमी झालेला नाही. आज ठीक होईल उद्या ठीक होईल...

मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही; वाचा नेमकं काय आहे कारण…

मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही; वाचा नेमकं काय आहे कारण…

एखाद्या तक्रारीची जिल्हा स्तरावर दखल न घेतल्यास मुंबईला जावून मुख्यमंत्री यांना तक्रार देण्यासाठी अनेकांना मुंबईला जावे लागते. परंतु, यापुढे तक्रार...

औरंगाबाद -बीड राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव शिवारात भीषण अपघात; कर्नाटकातील ४ प्रवासी जखमी

औरंगाबाद -बीड राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव शिवारात भीषण अपघात; कर्नाटकातील ४ प्रवासी जखमी

औरंगाबाद बिड राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव शिवारात मंहत ऐतपुरी बाबा मंदीरासमोर तिहेरी आपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींना पाचोड जिल्हा...

श्री श्री रविशंकर यांचा जलतारा प्रकल्प सरकारच्या वतीने प्रमोट करु : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

श्री श्री रविशंकर यांचा जलतारा प्रकल्प सरकारच्या वतीने प्रमोट करु : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री असतांना आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती, परंतु, दुर्दैवाने मध्यांतरीच्या काळात ती बंद करण्यात आली. परंतु,...

जो धर्माला सोडून सत्तेत जातो, तो जास्त काळ टिकत नाही;स्वदेशी वस्तूचा वापर करुन शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती करावी : श्री श्री रविशंकर

जो धर्माला सोडून सत्तेत जातो, तो जास्त काळ टिकत नाही;स्वदेशी वस्तूचा वापर करुन शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती करावी : श्री श्री रविशंकर

शेतकर्‍यांनी स्वदेशी वस्तूचा वापर करुन नैसर्गिक शेती करावी आणि गावाला आदर्श व श्रेष्ठ गाव बणविले पाहिजे असे आवाहन श्री श्री...

Page 101 of 127 1 100 101 102 127

Stay Connected

    Recommended

    Most Popular