महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थिती मुळे रेडीरेकनर दरात वाढ करू नये – जालना क्रेडाई ची जिल्हा निबंधकांकडे मागणी

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने वार्षिक मूल्य दर तक्त्यात ( रेडीरेकनर) कुठलीच वाढ करू नये,...

Read more

आमदार कैलास गोरंट्याल पोहचले थेट शेतात

जालना -  जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातलंय. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे...

Read more

शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी वेळेत नोंदणी करावी – रेशीम उपसंचालक एम.बी. ढवळे

जालना -  रेशीम उद्योगातुन दरमहा वेतनप्रमाणे हमखास उत्पन्न मिळते, मनरेगा अंतर्गत एक एकर करीता 3.97 लाख रूपये अनुदान देण्यात येते....

Read more

संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे शिक्षक सूर्यकांत बेले,मोहन भदाडे, अशोक माधवाले , पांडुरंग वाजे, शिवहरी मांटे,अमोल पवार, गजानन दळवी,शिवराम गिराम, सुनील जाधव, पुरुषोत्तम चौरे, अंबादास घायाळ, रमेश गाढवे,रामकिसन मोहिते ,उद्धव वाघ, किशोर शेळके ,संजय खरात, वसंत गाडेकर, शिक्षिका सुनिता खरात ,अर्चना भालेराव, पल्लवी खरात, अनिता जाधव ,कीर्ती खैरे, कांचन वाघ , स्वाती काकडे, सीमा इंगळे, विद्या चौधरी, गायत्री सूर्यवंशी,प्रमिला जाधव, अरुणा मांटे, सुमित्रा शर्मा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

जालना : संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

Read more

 सिटू शेतमजूर युनियनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कच्चे घर असलेल्या व बेघर असलेल्या कुटुंबांना घरकुलासाठी पाच लाखाचे घरकुल द्या व अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण...

Read more

अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी – भास्कर आबा दानवे पाटील यांची शासनाकडे मागणी

राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु असून अनपेक्षित पडणार्‍या या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसलाय. जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटसह...

Read more

अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात 72 पशुधन दगावले

जालना -  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना मेटाकुटीला आणलंय तर पशुपालकांच्या पशुधनावरही काळाचा घाला घातलाय. जालना...

Read more

विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली जालना जिल्ह्यात

 जालना : ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत  देशाच्या सर्व भागात जाणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये...

Read more

 भाजप नेते  सतीश घाटगे यांची शासनासह प्रशासनाकडे मागणी

अंबड -  जालना जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अंबड घनसावंगी...

Read more

घाणेवाडी तलावाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली पाहणी

   जालना - जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज भेट देऊन तलावातील पाणीपातळी,  गाळ,...

Read more
Page 58 of 99 1 57 58 59 99

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी